Sunday, 20 January 2019

रंगचिन्तक मंजुल भारद्वाज का नाटक “राजगति” 23 जनवरी,2019,बुधवार रात 8 बजे “शिवाजी नाट्य मंदिर” में मंचित होगा!

थिएटर ऑफ़ रेलेवंसअभ्यासक एवम् शुभचिन्तक आयोजित नाटक राजगति” 23 जनवरी,2019,बुधवार रात 8 बजे शिवाजी नाट्य मंदिर दादर(पश्चिम), मुंबई में मंचित होगा! सुप्रसिद्ध रंग चिन्तक मंजुल भारद्वाज लिखित और निर्देशित नाटकराजगतिसमता,न्याय,मानवता और संवैधानिक व्यवस्था के निर्माण के लिएराजनैतिक परिदृश्यको बदलने की चेतना जगाता है,जिससे आत्महीनता के भाव को ध्वस्त करआत्मबलसे प्रेरितराजनैतिक नेतृत्वका निर्माण हो। 


कब : 23 जनवरी,2019,बुधवार रात 8 बजे 
कहाँ : शिवाजी नाट्य मंदिर”, दादर(पश्चिम), मुंबई 
कलाकार:अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के,स्वाति वाघ,हृषिकेश पाटिल,प्रियंका काम्बले,प्रसाद खामकर और सचिन गाडेकर।
अवधि :120 मिनट
नाटक 'राजगति', : “नाटक राजगतिसत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र और राजनीतिकी गति है. राजनीति को पवित्र नीति मानता है.राजनीति गंदी नहीं है के भ्रम को तोड़कर राजनीति में जन सहभागिता की अपील करता है. ‘मेरा राजनीति से क्या लेना देनाआम जन की इस अवधारणा को दिशा देता. आम जन लोकतन्त्र का प्रहरी है. प्रहरी है तो आम जन का सीधे सीधे राजनीति से सम्बन्ध है.समता,न्याय,मानवता और संवैधानिक व्यवस्था के निर्माण के लिएराजनैतिक परिदृश्यको बदलने की चेतना जगाता है,जिससे आत्महीनता के भाव को ध्वस्त करआत्मबलसे प्रेरितराजनैतिक नेतृत्वका निर्माण हो। 
नाटक राजगतिक्यों ?
हमारा जीवन हर पलराजनीतिसे प्रभावित और संचालित होता है पर एकसभ्यनागरिक होने के नाते हम केवल अपनेमत का दानकर अपनी राजनैतिक भूमिका से मुक्त हो जाते हैं और हर पलराजनीतिको कोसते हैं ...और अपनामानसबना बैठे हैं की राजनीतिगंदीहै ..कीचड़ है ...हम सभ्य हैंराजनीति हमारा कार्य नहीं है ... जब जनता ईमानदार हो तो उस देश की लोकतान्त्रिकराजनैतिकव्यवस्था कैसे भ्रष्ट हो सकती है ? .... आओ अब ज़रा सोचें की क्या बिनाराजनैतिकप्रकिया के विश्व का सबसे बड़ालोकतंत्रचल सकता है ... नहीं चल सकता ... और जबसभ्यनागरिक उसे नहीं चलायेंगें तो ... बूरे लोग सत्ता पर काबिज़ हो जायेगें ...और वही हो रहा है ... आओएक पल विचार करें ... की क्या वाकई राजनीतिगंदी है ..या हम उसमें सहभाग नहीं लेकर उसेगंदाबना रहे हैं हम सब अपेक्षा करते हैं कीगांधी , भगत सिंह , सावित्री और लक्ष्मी बाईइस देश में पैदा तो हों पर मेरे घर में नहीं ... आओ इस पर मनन करें औरराजनैतिक व्यवस्थाको शुद्ध और सार्थक बनाएं ! समता,न्याय,मानवता और संवैधानिक व्यवस्था के निर्माण के लिएराजनैतिक परिदृश्यको बदलने की चेतना को जगाएं ,ताकि आत्महीनता का भाव ध्वस्त हो और आत्मबलसे प्रेरितराजनैतिक नेतृत्वका निर्माण हो। 
थिएटर ऑफ़ रेलेवंस नाट्य दर्शन विगत 26 वर्षों से फासीवादी ताकतों से जूझ रहा है भूमंडलीकरण और फासीवादी ताकतेंस्वराज और समताके विचार को ध्वस्त कर समाज में विकार पैदा करती हैं जिससे पूरा समाजआत्महीनतासे ग्रसित होकर हिंसा से लैस हो जाता है. हिंसा मानवता को नष्ट करती है और मनुष्य मेंइंसानियतका भाव जगाती है कला. कला जो मनुष्य को मनुष्यता का बोध कराए...कला जो मनुष्य को इंसान बनाए! “थिएटर ऑफ़ रेलेवंस”... एक चौथाई सदी यानी 26 वर्षों से सतत सरकारी, गैर सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग या किसी भी देशी विदेशी अनुदान से परे. सरकार के 300 से 1000 करोड़ के अनुमानित संस्कृति संवर्धन बजट के बरक्सदर्शकसहभागिता पर खड़ा है हमारा रंग आन्दोलन.. मुंबई से मणिपुर तक!
लेखकनिर्देशक : रंग चिन्तक मंजुल भारद्वाज रंग दर्शन थिएटर ऑफ रेलेवेंस' के सर्जक प्रयोगकर्त्ता हैं, जो राष्ट्रीय चुनौतियों को सिर्फ स्वीकार करते हैं, बल्कि अपने नाट्य सिद्धांत "थिएटर आफ रेलेवेंस" के माध्यम से वह राष्ट्रीय एजेंडा भी तय करते हैं। 28 से अधिक नाटकों का लेखननिर्देशन तथा अभिनेता के रूप में 16000 से ज्यादा बार राष्ट्रीय और अन्तरराष्ट्रीय मंचों पर अपनी उपस्थिति दर्ज करा चुके हैं! 
दर्शक सहयोग और सहभागिता से आयोजित इस मंचन में आपके सक्रिय सहयोग और सहभागिता की अपेक्षा !
#नाटकराजगति #23जनवरी #शिवाजीनाट्यमंदिर #मंजुलभारद्वाज

Sunday, 13 January 2019

Renowned theatre Thinker Manjul Bhardwaj’s Play “Rajgati” will be staged on 23rd January, 2019, Wednesday, 8 p.m. at Shivaji Natya Mandir Dadar.


Organizers: Theatre of Relevance Practitioners & well-wishers
Writer & director: Manjul Bhardwaj
When: 23rd January, 2019, Wednesday, 8p.m.
Where: Shivaji Natya Mandir, Dadar (west), Mumbai
Duration: 90 Min
Genre: Stage 



Artists : Ashwini Nandedkar, Sayali Pawaskar, Komal Khamkar, Yogini Chowk, Tushar Mhaske, Swati Wagh , Sachin Gadekar & others.



About Play Rajgati: 
Renowned theatre Thinker Manjul Bhardwaj Play ‘Rajgati’ unfolds the dimensions of ‘Power, System and Political Character & Politics’. Politics is pious policy. Politics is dirty; play breaks this illusion & appeals the common masses to actively participate in political process. Common masses are the custodians of world’s largest democracy. The Play creates the consciousness of changing the 'political scenario' for the creation of equality, justice, humanity and constitutional order. 
Every moment of our life is influenced and governed by "politics". But what role do we 'Citizens’ play? We only ‘donate’ our 'vote' and make ourselves free from our political role, shifting the blame and cursing politics every time.  We set our mindset stating that "Politics is 'bad' , Politics is polluted" ! 
Well, we are civilized people, aren't we ? We always find ourselves talking things like ‘politics is not our cup of tea, it's not our job to think and worry about politics’. When all the citizens are so honest and want a proper democratic system then how does the country's democratic political system is so  corrupted  ?
Let's think for a moment , will the biggest democracy of the world prevail without the political process that we always ignore ? The answer is NO, a big NO!  When the 'civilized' citizens do not govern it, then the power position is obviously and unfortunately goes to the evil ones within the society. It's been 71 years since we have gain the independence but the political process is still out of hands from the commoners. Let's ponder upon this - Is Politics really bad or are we making it worse by not getting involved in it? ..
We all expect that 'Gandhi, Bhagat Singh, Savitri and Lakshmi Bai' should be born  amongst us but not in my house’. Is this attitude and apathy justified ?
When the farmers choose the path of suicide, why the citizens of this country keep quiet ? Why the actual problems of our democracy are sidelined by the made up problems of our politicians.



We the performers of ‘Theatre of Relevance’ have taken a positive step. The play "Rajgati" written by internationally renowned theatre thinker and philosopher Manjul Bhardwaj , inspires the audience (public) to churn on the above questions. Theater of Relevance practitioners and well wishers have organized the play "Rajgati" in Shivaji Natya Mandir, Dadar, on 23rd January, 2019, at 8pm.
 The performing team is Ashwini Nandedkar, Yogini Chowk, Sayali Pawaskar, Komal Khamkar , Tushar Mhaske, Swati Wagh, Sachin Gadekar & others.



"Theater of Relevance" philosophy, is an artistic movement and is revolting against fascism for 26 years.
Globalization and fascism has eradicated the values of 'equality and freedom' and have raised disorders in society resulting in destruction and violence, increasing gap between the rich and the poor.


Violence destroys humanity and Art awakens the same. Art gives human the sense of purity and human value . Art creates humanity !




'Rajgati' play,  demolishes fascism and creates consciousness about equality, justice, humanity and constructive constitutional system for overall  'political change',which rejuvenates self esteem and destroys inferiority complex within human self.
Let's ponder over this and make the 'political system' pious and relevant !

Your contribution is warmly welcomed !

Saturday, 12 January 2019

आम्हांला आरक्षण हवंय की नोकऱ्या ?...तुषार म्हस्के


वाह वा ! वाह सरकारचा उदोह - उदोह 

आरक्षण मिळू लागलं आहे. चांगलं आहे ,आनंद आहे सर्वांना आरक्षण मिळालं ... सरकारचा तर उदोह - उदोह करायलाच हवा .नाही का ? पण, थोडा विचार केला तर आपल्याला जाणवतं. की, नक्की आरक्षण आपल्याला कशाला हवं आहे. आरक्षण आपल्याला हवंय ते म्हणजे सरकारी नोकरी आणि शाळा, महाविद्यालयात बरोबर आहे . ना !" 
आता आपण सध्य स्थितीचा विचार केला असता. आपल्याला दिसतं की, जागतिकीकरणात सर्व ठिकाणी खाजगीकरण सुरू आहे. त्यामध्ये, आपण पाहिलं तर सरकारी नौकरी आहे. ती संपत चालली आहे.सरकारी नोकरी फक्त नाममात्र शिल्लक आहे.सरकारी क्षेत्रांचं खाजगीकरण सुरू आहे. ह्या खाजगिकरणात आपण पाहिलं private company ठरवते .व्यक्तीला कामावर ठेवायचं आहे की नाही. किती पगार द्यायचा आहे तो. कम्पनी फक्त आणि फक्त फायद्याचा विचार करते. त्यामध्ये , कमी पगारात राबवून घेण्याच्या निती ह्या मोठ्या प्रमाणात चालतात. लोकांना पर्याय नसतो. त्यामुळे , कमी पगारावर काम करतात. जीवनात जास्त रिस्क आणि मोबदला कमी . कारण, खाजगी कंपनी फक्त आणि फक्त फायद्याचाच विचार करत असते

सरकारी तत्वावर सुरू असणारी कम्पनी ह्या नौकरी करणाऱ्या कामगारांना जास्त प्रमाणात सोयी - सुविधा देण्यासाठी कार्य करत असते. कारण, इथे केवळ पैसा कमवणे हा उद्देश नसतो. इथे नौकऱयांची पूर्तता करणं हा उद्देश असतो. सध्य स्थितीत कार्यरत असणारे सरकार सर्वात जास्त खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी स्वताचे फोटो लावून प्रमोशन करताना दिसतात. दुसऱ्या बाजूला सरकारी नौकरी ही सम्पूष्टात येऊ लागली आहे.सगळीकडे फक्त आणि फक्त खाजगी कंपनीचा विस्तार वाढत आहे
माणसाच्या जगण्याची किंमत कमी होत आहे. व्यापारवाद वाढला आहे
आता राहिला प्रश्न आरक्षणातून मिळणाऱ्या दुसऱ्या महत्वाच्या घटनेचा तो म्हणजे शिक्षण क्षेत्राचाआपल्याला आरक्षण हवंय तर व्यवस्थित विचार केला तर आपल्याला दिसून येईल ते म्हणजे, प्रत्येकाला असं वाटू लागलं आहे माझी मुले ही सरकारी शाळेत असू नयेत .ती इंग्रजी माध्यम मध्ये शिकायला हवीत . काही अपवाद असू शकतात . त्यामध्ये, सरकारी शाळा प्रशासनाच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. आपल्याला माहीतच आहे खाजगी क्षेत्रातील शाळेत किती प्रमाणात आरक्षण मिळतो ते
ह्या मध्ये लक्ष देऊन पाहिले तर सरकारी नोकरीच नाही राहिली तर आरक्षणाचा काही फायदा होणार का ? आजिबात नाही
सरकारी नोकरी कमी त्यामध्ये , आरक्षण जास्त मग, कोणाला आरक्षण मिळणार .. माझ्या मते कोणालाच नाही
दुसऱ्या बाजूला सरकार बोलतोय सरकारी नोकरी नाही .. ह्यांना आरक्षण द्या. ह्यांनी तर आरक्षण मागितली 
सरकारची निती आहे एका बाजूला आरक्षण द्या . दुसऱ्या बाजूला सरकारी नोकरी संपवा
ह्या ठिकाणी आपण जर विचार केला तर, आरक्षणा ऐवजी सरकारी नोकरी निर्माण करणे हे शासनाचं काम आहे. पण, शासन फक्त जनतेला आरक्षणाच्या नावाने गोल - गोल फिरवत आहे . तेही मतांसाठी ... स्वतःच्या स्वार्थासाठी . ज्यांना आरक्षण हवंय ते राहिलेत बाजूला येथे सवर्ण म्हणजेच उच्च जातीला आरक्षण मिळत आहे
वार्षिक उत्पन्न 8 लाख आहे. त्यांना आरक्षण आणि ज्यांचा वार्षिक उपन्न 2.50 लाख आहे ते भरणार टॅक्स . म्हणजे श्रीमंत लोकांसाठी निती ही फक्त बनवली जात आहे
जनतेने आरक्षण मागण्याऐवजी नोकरी मागणं गरजेचं आहे.

जनतेने आरक्षणाबरोबर नोकऱयांची हमी मागणी गरजेचे आहे..



तुषार म्हस्के

Tuesday, 8 January 2019

सत्तेत आल्यानंतर कोणती ही गुर्मी नेत्यांना चढते हा प्रश्न आहे. -तुषार म्हस्के


वाह ! शिक्षण मंत्री वाह ... 

तुमची प्रतिक्रिया म्हणजे याच्यावर काहीच बोलू नये असं वाटत ...सत्तेत आल्यानंतर कोणती ही गुर्मी नेत्यांना चढते हा प्रश्न आहे. अमरावती मध्ये बोलताना आपण बोललात. " गरिबांच्या मुलांना झेपत नसेल तर शिक्षण घेऊ नये. त्यांनी काम करावे.."
काय निषेध करायचा ? काय बोलायचा हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. शिक्षण मंत्री म्हणून आपली भूमिका ही खूप भयानक आहे




एका बाजूला एक प्रशासन होते. जे सर्व शिक्षा अभियान लागू करत होते. आता एक प्रशासन आहे . जे फक्त पैसे वाल्यांनी शिकावं आणि बाकीच्यांनी फक्त काम करावे
आपली नीती ही स्पष्ट याच्यातून दिसते . जो गरीब रेषेखाली जन्माला आलाय त्याने गरीब म्हणून मरायचं.
म्हणजे, पुन्हा तीच गुलामगिरी करायची...कुठे समाज निर्माण करण्यासाठी ज्योतीबा फुले कार्य करत होते.. कुठे सावित्रीबाई फुले एक विचार घेऊन समाज बदलण्यासाठी कार्य करत होते. ज्यावेळी , काहीच नव्हतं त्यावेळी ,त्यांनी त्या काळी विश्व निर्माण केलं. आता सर्व " विकसित "राष्ट्रात असूनही सर्व काही शून्य... ज्याठिकाणी कर्माने माणूस घडत होता . तो आता कर्म सोडून पुन्हा जन्माला कुठे होतोय कोणाच्या घरी होतोय. त्याच्यावर ठरवणार आणि दोष कर्माला देणार
शासन हे नफा कमवण्यासाठी नसत. प्रशासन सोयी सुविधा देण्यासाठी असत. हे समजणे गरजेचे आहे. जनता ही गोष्ट ठरवून ज्यावेळी,मार्ग काढेल त्यावेळी,असे वक्तव्य नेते मंडळी करताना विचार करतील
राजकारण हे पोट भरण, मलाई खाणं हा प्रकार नाही आहे.जनतेला आवश्यक सोयी सुविधा मिळवून देणे आणि जनकल्यानासाठी योजना निर्माण करण्यासाठी असतो. हे का ? हे नेते मंडळी विसरतात .. हा पडलेला प्रश्न आहे
विनोद जी तावडे आपल्या हातात सत्ता आहे .त्या सत्तेचं तुम्ही काय करताय.हा माझा व्यक्तिगत प्रश्न नाही आहे. हा प्रश्न आहे. एक जबाबदार शिक्षण मंत्री म्हणून आपण आपली नीती फक्त पैसे वाल्यांसाठी बनवत आहात
तुमच्या एका वाक्यातून स्पष्ट दिसून येते ...मी कोणाच्या घरी जन्म घेतोय. हे ठरवत माझं भविष्य काय आहे ते
हा प्रश्न पडला आहे . हे प्रशासन जनतेचे आहे की, श्रीमंत लोकांचे हे एक कोढ आहे.

रंगकर्मी 

तुषार म्हस्के


Friday, 4 January 2019

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत माझ्या आत सावित्रीबाई फुले यांचे दृष्टिगत विचार हे निर्माण केले आहेत...तुषार म्हस्के


विचार कधीच  मरत नाहीत ... विचार हे जीवंत असतात... असं बोललं जात व्यक्ती शरीर रूपाने मरतो. पण, ज्यावेळी तो विचारांना घेऊन जगतो... त्यावेळी ,तो नसतानाही समाजात जीवंत राहतो. क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले आज विचार आहेत.. कारण , त्या विचारांना घेऊन जगल्या आणि मुलींसाठी पहिली शाळा काढली. विचारांची ज्योत त्यांनी आपल्या समाजात पेटवली.




सावित्रीबाई फुले आज एक विचार म्हणून मी पाहू लागलो. तीन वर्षांपासून " आपल्या अस्तित्वाची पाऊल वाट " निर्माण करणारे रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " मैं औरत हूँ " खरोखर आज एक विचार निर्माण करणार ठरलं आहे




सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणे हा उद्देश घेऊन ज्यावेळी , मी आणि माझी जीवनसाथी स्वाती वाघ विदर्भ विद्या मंदिर ह्या माझ्या शाळेतील संस्थेचे सचिव वीरेंद्र गुल्हाणे यांच्या समोर प्रास्तावित केलं...त्यावेळी, त्यांनी या विचारांना गती दिली आणि तेव्हा पासून ह्या नाटकाचे प्रयोग दरवर्षीप्रमाणे आता ही होत आहे... ह्या तीन वर्षात मी बदल पाहत आहे अनुभवत आहे. तो असा , शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती ही एक "विचार "निर्माण होण्याचं केंद्र बिंदू ठरली आहे





आज नाटक पाहत असताना नाटकातील विचार हे शाळेतील विद्यार्थ्यांना समजत आहेत आणि जगत आहेत. म्हणूनच, नाटक संपल्यानंतर एक प्रेक्षक म्हणून  विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
हाच आहे सावित्रीबाई फुले यांचा विचार पुढाकार घेण्याचा तो हे विद्यार्थी जगत आहेत

नाटकाची प्रस्तुती ही माझ्यासाठी महत्वाची भूमिका होती. कारण, नाटक सुरू होण्याअगोदर प्रेक्षकांबरोबर "रंगकर्मी " म्हणून केलेला संवाद हा खूपच महत्वाचा होता. नाटका अगोदर केलेला संवाद माझ्यासाठी मी जगत असणाऱ्या विचारांची अभिव्यक्तीच आहे. हे मला जाणवत होते
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने माझ्या विचारांत केलेला हा मोठा आमूलाग्र बदल होता. माझी दृष्टी , माझी वागण्याची पद्धत ही आता माणसाप्रमाणे दिसत होती. कारण, ह्या नाट्यसिद्धांताने माझ्यातील " मर्द " वाली मानसिकता तोडून ... एक संवेदनशील व्यक्ती म्हणून माझी केलेली नवीन रचना ही खूप महत्वाची होती. मला कोणी विचारले नाटकाने तुला काय दिले तर माझं उत्तर त्यावेळी मला जीवन दिले. ज्यावेळी, मी रंगकर्मी म्हणून संवाद करू लागलो. त्यावेळी, माझ्यासमोर कोण छोटा कोण मोठा असा काहीच भेदभाव नव्हता ... माझ्यासाठी होतं ते फक्त मी रंगकर्मी आहे ...समोर असणारा माझं नाटक पाहत असणारा प्रेक्षक ...मला ह्या प्रेक्षकाबरोबर संवाद साधायचा आहे. त्याच पद्धतींने मी सुरुवात केली..



नाटक सादर होत असताना जाणवत होते...प्रेक्षकांची एकाग्रता  नाटकातील विचार हे प्रेक्षकांच्या मनात असणाऱ्या अंतर्गत संवादांना दिशा देत होते . डोळ्यात पाणी आणि विचारांत मोकळे पणा हे नाटक सम्पल्यानंतर मिळालेले पुष्पगुच्छच होते... 

250 प्रेक्षक वर्ग होता त्यामध्ये , 80 % विद्यार्थी होते . पालक ,शिक्षक मान्यवर आणि राजकीय नेते...प्रेक्षकांचा  प्रतिसाद ऐकल्यानंतर जाणवले... तीन वर्षांपासून आपण जे विचार पेरत आहोत.. त्यामध्ये, असणारी gravity जी आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. चालण्यात , वागण्यात,बोलण्यात आलेला धीट पणा ... येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याची कल्पकता... वाह ! समाधान वाटले करत असणाऱ्या कर्माचे ह्या रंगकर्माचे....
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत माझ्या आत सावित्रीबाई फुले यांचे दृष्टिगत विचार हे निर्माण केले आहेत


"विचार प्रेरणा नाट्य जागर"
थियेटर ऑफ रेलेवंस अभ्यासक आणि शुभचिंतक सादर करीत आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रेरणा नाट्य जागर
ते १६ जानेवारी, २०१९ दरम्यान सादर होणार आहे
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक
" मैं औरत हूँ
क्रांती ज्योत सावित्री बाई फुले जयंती निमित्त
"चला शोधू स्वत:तील  सावित्री"
कलाकार :- अश्विनी नांदेडकर, सायली पावसकरआणि कोमल खामकर

रंगकर्मी 
तुषार म्हस्के