Tuesday 28 March 2017

Awaaz Maharashtracha | gudipadwa special

आजचा 'आवाज' वेगळा होता. 
तो खरंच आतला आवाज होता. 

अंधेरीवरुन आल्यानंतर तर तो फारच आतला वाटला. 
या सभोवतालच्या कोलाहलात ऐकूच येत नाही आपलाच आवाज आपल्याला. 
अशावेळी मंजुल भारद्वाज नावाचा एक रंगकर्मी तो आवाज सशक्त करत नवा नाट्यानुभव देतो. सगळी माध्यमं लोकांच्या हातून हिसकावून घेतली
जात असताना आणि 'लोकांची' या नावाखाली, बाजाराची माध्यमं उभी राहात असताना मंजुल भेटतात. ते लोकांच्या हातात नाटक देतात. मग ते आपलं, अगदी आतलं माध्यम आहे, असं वाटायला लागतं. तंत्रज्ञानानं अभिव्यक्तीला बाहुपाशात घेतलं आहे आणि बाजारानं तंत्रज्ञान काबीज केलेलं आहे. अशावेळी हे नाटक बंड करतं व्यवस्थेविरुद्ध, स्वतःविरुद्ध... नि मुख्य म्हणजे, ते बंड करतं कलेच्या प्रस्थापित धारणेविरुद्धही. काही मतभेद असले तरी मला ही मांडणी महत्त्वाची वाटते. 
'थिएटर ऑफ रेलेव्हन्स'ची मांडणी करणारे मंजुल भारद्वाज आणि त्यांच्या टीमचं सादरीकरण असं सारं आज जमून आलं. गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवतेचं हे नाटक समोर आलं. अश्विनी नि कोमलच्या आवाजानं आमची न्यूजरुम हादरली. तुषार नि सायली यांनी ग्रेट अनुभव दिला. आणि, योगिनीविषयी Yogini Chouk काय सांगावं! तिच्यामुळंच तर हे सारं जमून आलं. एरव्ही, हा 'अनहद नाद' असा स्टुडिओत लाइव्ह पकडणं सोपं थोडंच आहे!
रिपिट आता रात्री १२ वाजता. 
मी इथेच खाली व्हिडिओ लिंकही दिलीय.


Awaaz Maharashtracha | gudipadwa special
https://www.facebook.com/SaamTV/videos/1326075247469971/




संजय आवटे 

Wednesday 15 March 2017

खरेदी आणि विक्री च्या पाश्चिमात्य बाजारीकरणात ..

खरेदी आणि विक्री च्या पाश्चिमात्य बाजारीकरणात ...देशाची अध्यात्मिक धरोहर पतंजली च्या नावाने संपवली ...बाजारीकरणाचा उदोह ..उदोह ...करून योग दिवसातून करोडोंचा व्यापार चीनी कंपनी ला दिला ... ऐन दिवाळीत मात्र चीनी वस्तू खरेदी करायच्या नाहीत हा ...देशभक्तीचा नारा आपण आम्हाला दिलात ....देशभक्तीच्या नावाने संपूर्ण देश दिवस रात्र नारा लावून रांगेत उभा राहिला ....रांगेत उभा राहून मरणारा हा सामान्य होता ...त्याच वेळी अंबानी चा जीओ ने डिजिटल इंडिया ची कस पकडली ...त्यात फक्त काळ्याचा सफेद हा धन अंबानी चा झाला ...जिओ फुकट वाटूनही फायदा भांडवलदाराचा झाला ...सर्व नियम वेशीवर टाकलेत पण , कालाधन स्वीस बँकेतून काही आला नाही मात्र गरीबाच्या घरातून पैसा बाहेर निघाला ...जन- धन खाते ...संपत्तीने भरून निघाले ...रातोरात देश श्रीमंत झाला ...५०० करोड रुपयांचे लग्न हि त्या काळात झाले ...गरीबा च्या मुली मात्र हळद लावून रांगेत उभ्या राहिल्या ..राजकीय पक्ष मात्र त्यातून वाचले गेले ..आणि चोर ठरला तो सामान्य माणूस ...दारू पिणाऱ्या नवरया पासून बायकोने पैसे मुलांसाठी वाचून ठेवले पण , तुमच्या नोट बंदी ने ,त्याच पैशाच्या नावाने लातेचे बुक्के  तिच्या कंबरर्ड्यात पडले ...मिळाली नाही शांती ...नाही मिळाले समाधान ...हिंसा ...हिसा ...सर्वीकडे दिसू लागली ५० दिवसाचा हिशोब काही मिळाला नाही ...मात्र ५० वर्षांचा हिशोब मागण्याची वेळ आली ...बोलेल तो देशद्रोही  ...या ब्रीद वाक्याने सर्व नेते , समाजसेवक ,सर्व पक्ष मात्र चूप चाप तोंडाला टाळा लावून बसले ....इथेच हा खेळ संपला नाही ...सत्व हे खादी  ने विकले ...तत्वांचा काही खेळ नाही ...इथे फक्त brand ..brand दिसायला लागले ...देशाच्या विकासात सर्व काही माफ आहे ...तत्व आणि सत्व सोडा इथे फक्त खरेदी - विक्रीचा जमाना आहे ...इथे मुंबई - शांगाई होणार बनारस - क्योटो ...पण, असं नाही होणार मुंबई ला मुंबई आणि बनारस ला बनारस च आदर्श मोडल ...आमच्या देशात सर्व काही महान आहे ...कारण , आमचा देश विविधतेने नटलेला आहे ....देशाची सांस्कृतिक धरोहर चा वापर फक्त आणि फक्त स्वः हितासाठी होताना दिसत आहे ...शेतकऱ्यांच्या नावाने निघालेल बजेट...नोटबंदी वर येऊन संपलेला आहे ...कागदावर पैसे शेतकर्यांना मिळाले ...मात्र ते नोटबंदी मध्ये लुप्त होऊन ....तुमच्या या पारदर्शकतेच्या राजकरणात स्वतः ला मतदान करून सुद्धा त्याठिकाणी ० मतदान झाले याच्यातून तुमचे गुण जनतेसमोर दिसण्यात आले ...भक्तांच्या मनात फक्त  ' व्यक्तीवाद ' मरणारा हा आपलाच आहे ....आणि बदलणारी व्यवस्था हि आपलीच आहे ....पण, भक्ती महान यात अडकलेली जनता मात्र सत्त्याला नाकारून भक्ती मध्ये तल्लीन आहे ...प्रभू तुम्ही महान आहात .. तुम्हीच आमचे हिंदुत्वाचे नेतृत्व ...आंधळी भक्ती - आंधळी श्रद्धा , त्रास सर्वाना होतोय ..बोलणार कोण कारण , हिंदूत्व धोक्यात आहे ...राम मंदीर काही बनल नाही मात्र ..राम -मंदीर स्थानक जरूर बनले ...हिंदुत्वाची साद तिकडेच संपते ...ना काही मंदीर बनत ..ना तिकडे राम विराजमान होत ...आम्ही सामान्य भक्त ....प्रभू तुम्ही बोलाल ते सत्य ...आम्ही सर्व आपले पामर आहोत ...अशी हि मानसिकता ...ह्काच्या लढाईत हक्क सोडून भावनांच राजकारण केलं म्हणजे हे आप - आपसात भांडत बसतील तिकडे विजय माल्या चा कर्ज माफ होईल ...आणि सामान्य जनता प्रत्येक ४ व्यवहारांवर नगद  आवक - जावक कर भरेल ...कारण आमच्या देशात आता विदेशी brand दिसायला लागलेत ...या भक्ताचा काही नेम नाही ...अरे , बाबा sponser होते ना या इलेक्शन च्या मागे , मग नोटबंदी केली तर काय फरक पडतोय ...बघ , मित्रा काय आहे ....तुझा ठीक आहे ज्यांनी पैसा लावला त्यांना पैसा नको का मिळायला , मला तर वाटत हे सर्व योग्यचं आहे ...अशा वेळी बनलेल्या brand नेत्याची प्रतिमा फक्त बघून घेणारी वाटते ...छत्रपतींचा आशीर्वाद ..आणि मोदींची साथ ...इलेक्शन अगोदर छत्रपती दिसले आणि सत्ता आल्यानंतर कुठे गेले ..तुमचे brand काय इथे चालला नाही का ?...विकासाच्या परिणीती मध्ये कॉंग्रेस चे अजेंडे पूर्ण होत असताना दिसत आहेत ...आणि कॉंग्रेस मुक्त भारत घडवणार प्रश्नच आहे ...brand साहेब .....

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Tuesday 14 March 2017

“राजनीति’ विषय पर नाट्य पूर्वाभ्यास कार्यशाला – पड़ाव -2

थिएटर ऑफ़ रेलेवंस
“राजनीति’ 
विषय पर नाट्य पूर्वाभ्यास कार्यशाला – पड़ाव -2
उत्प्रेरक – रंग चिन्तक मंजुल भारद्वाज
कब : 17 -21 मार्च , 2017
कहाँ : शांतिवन , पनवेल ( मुंबई)
सहभागी : वो सभी देशवासी जो स्वयं को लोकतंत्र का पैरोकार और रखवाले समझते और मानते हैं 
विवरण

हमारा जीवन हर पल ‘राजनीति’ से प्रभावित और संचालित होता है पर एक ‘सभ्य’ नागरिक होने के नाते हम केवल अपने ‘मत का दान’ कर अपनी राजनैतिक भूमिका से मुक्त हो जाते हैं और हर पल ‘राजनीति’ को कोसते हैं ...और अपना ‘मानस’ बना बैठे हैं की राजनीति ‘गंदी’ है ..कीचड़ है ...हम सभ्य हैं ‘राजनीति हमारा कार्य नहीं है ... जब जनता ईमानदार हो तो उस देश की लोकतान्त्रिक ‘राजनैतिक’ व्यवस्था कैसे भ्रष्ट हो सकती है ? .... आओ अब ज़रा सोचें की क्या बिना ‘राजनैतिक’ प्रकिया के विश्व का सबसे बड़ा ‘लोकतंत्र’ चल सकता है ... नहीं चल सकता ... और जब ‘सभ्य’ नागरिक उसे नहीं चलायेंगें तो ... बूरे लोग सत्ता पर काबिज़ हो जायेगें ...और वही हो रहा है ... आओ ‘एक पल विचार करें ... की क्या वाकई राजनीति ‘गंदी’ है ..या हम उसमें सहभाग नहीं लेकर उसे ‘गंदा’ बना रहे हैं ... 17 -21 मार्च, 2017 को “राजनीति’ विषय पर नाट्य पूर्वाभ्यास कार्यशाला – पड़ाव 2 का आयोजन कर हमने एक सकारात्मक पहल की है .रंग चिन्तक मंजुल भारद्वाज की उत्प्रेरणा में सभी सहभागी उपरोक्त प्रश्नों पर मंथन करेगें . हम सब अपेक्षा करते हैं की ‘गांधी , भगत सिंह , सावित्री और लक्ष्मी बाई’ इस देश में पैदा तो हों पर मेरे घर में नहीं ... आओ इस पर मनन करें और ‘राजनैतिक व्यवस्था’ को शुद्ध और सार्थक बनाएं ! आपकी सहभागिता के प्रतीक्षारत !

Thursday 2 March 2017

“मैं औरत हूँ ” का 8 मार्च, अंतरराष्ट्रीय महिला दिवस पर मंचन

8 मार्च, 2017 यानी अंतरराष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और निर्देशित नाटक “मैं औरत हूँ !” का मंचन दोपहर 4 बजे होमी भाभा सेंटर फॉर साइंस एजुकेशन के मानखुर्द स्थिति ऑडिटोरियम में होगा.

नाटक – “मैं औरत हूँ !” – अपने होने , उसको स्वीकारने और अपने ‘अस्तित्व’ को विभिन्न रूपों में खंगोलने,अन्वेषित करने की यात्रा है . नाटक ‘मैं औरत हूँ!’ पितृसत्तात्मक भारतीय समाज की सोच , बधनों , परम्पराओं , मान्यताओं को सिरे से नकारता है और उससे खुली चुनौती देकर अपने ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’ को स्वीकारता है . नाटक महिला को पुरुष की बराबरी के आईने में नहीं देखता अपितु ‘नारी’ के अपने ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’ को रेखांकित और अधोरेखित करता है .

ये नाटक ‘कलाकार और दर्शकों’ के लिए आत्म मुक्तता का माध्यम है . नाटक में अभिनय करते हुए ‘जेंडर समानता’ की संवेदनशीलता से कलाकार रूबरू होतें हैं और नाटक देखते हुए ‘दर्शक’ ‘जेंडर बायस’ से मुक्त होते हैं . नाटक ‘मैं औरत हूँ’ कलाकार और दर्शक पर अद्धभुत प्रभाव छोड़ता है . ‘नारी’ मुक्ति का बिगुल बजा उसे अपने ‘अधिकार’ के लिए संघर्ष करने को प्रेरित कर ‘सक्षम’ करता है . इस नाटक की लेखन शैली अनोखी है . ‘नारी विमर्श’ पर लिखे इस नाटक को एक कलाकार भी परफ़ॉर्मर कर सकती है / सकता है और अनेक कलाकार भी .. इस नाटक की ‘हिंदी’ के अलावा अलग –अलग भाषाओँ में देश भर में हजारों प्रस्तुतियां हो चुकी हैं और निरंतर हो रही हैं ...

8 मार्च को होने वाली इस प्रस्तुति में अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर और कोमल खामकर अपनी ‘अभिनय’ प्रतिभा से नारी विमर्श को एक नया आयाम देगीं !